शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीतील येणाऱ्या नैसर्गिक व आपत्कालीन संकटांवर मात करण्यासाठीचे प्रशिक्षण.
वर्षभर आंबा व काजू व इतर फळे व झाडे यांचे संगोपन प्रशिक्षण.
मागील पिढीतील काही अशिक्षितांना त्यांच्या व्यवसायात वाढ दैनंदिन जीवनात अशिक्षित असल्याने येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी हे प्रशिक्षण.
ज्या चाकरमान्यांना व इतर नागरिकांना मालवणी भाषेचा अभिमान वाटतो पण बोलता येत नाही त्यांच्यासाठी हे एकदिवसीय प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.